श्रीकृष्णाचा उपदेश सामाजिक एकोप्याचा

हिवरा आश्रम – भगवान श्रीकृष्ण मानवी जीवनाला व्यापून आहे. अगदी बालकृष्ण ते युगंधरकृष्ण यांचे जगण्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे तत्त्वज्ञान भगवद्गीतेत समाविष्ट आहे. गीतेतील त्यांचा उपदेश समतेचा आहे व समतेमुळेच सामाजिक एकोपा अबाधित राहू शकतो असे उद्गार...